तबलीघींसंबंधी १७ राज्यांत १०२३ करोना रुग्ण

नवी दिल्लीः देशात गेल्या २४ तासांत ६०१ करोनाचे दिल्लीच्या निझामुद्दीनमधील तबलीघी जमात रुग्ण वाढले असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मकरझमधील कार्यकर्ते आणि त्यांच्याशी संबंधित तब्बल करोनामुळे आतापर्यंत देशात एकूण ६८ २२ हजार जणांना देशभरात क्वारंटाइन जण दगावलेत. तर करोनाच्या रुग्णांची करण्यात आलं आहे, अशी माहिती देशातील एकूण संख्या ही २९०२ इतकी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. देशात मंत्रालयाने दिली आहे. देशात १८३ जणांना तबलीघींसंबंधी १७ राज्यांमध्ये करोनाचे उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०२३ रुग्ण आढळून आले आहेत. ही देशातील २९०२ रुग्णांपैकी ०-२० संख्या देशातील एकूण रुग्णांपैकी ३० वयाचे ९ टक्के रुग्ण आहेत. २१-४० टक्के आहे. यामुळे आरोग्य विभाग आणि वयोगटातील ४२ टक्के, ३३ टक्के रुग्ण प्रशासन अजूनही लक्ष ठेवून आहे आणि हे ४१-६० वयोगटातील आणि १७ टक्के रुग्ण हे ६० करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं वर्षांवरील आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.